भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. “सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी येऊन बोला ना,” असं आक्रमक मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत असल्याचा आरोप केला. तसेच असं असूनही एसटी कर्मचारी सरकारचे बाप निघाले, असं म्हटलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा