मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत. केवळ देव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. मारुती फड यांच्या तोंडून २६/११ चा चित्तथरारक अनुभव ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा