राज्यातील दुष्काळग्रस्त भागातून मुंबई वा पुण्यात स्थलांतर झालेले नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.
दुष्काळग्रस्त भागातून मुंबई, पुण्यात स्थलांतर होत असल्याबाबत हेमंत टकले, विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी मुंबई, पुण्यात काय व्यवस्था केली आहे, असा सवालही त्यांनी केला.
मात्र, दुष्काळग्रस्त भागातून मुंबई, पुण्यात स्थलांतर झालेले नाही, असे कदम यांनी लेखी उत्तरात नमूद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा