मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा…’, ‘बोल बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत मुंबईसह राज्यभर दहीहंडी उत्सवाचा उत्साह द्विगुणीत होत असतानाच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जलधारा अंगावर झेलत आणि मैदानातील चिखलाची पर्वा न करता गोविंदा पथकांतील गोविंदा उंचच मानवी मनोरे रचण्यात मग्न होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा