मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील (नैना) बेकायदा महाकाय फलक जाहिरात कंपन्यांना हटवावेच लागणार आहेत. या फलकांवर कारवाई करण्यापासून कोणताही अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरूवारी नकार दिला. तसेच, चार आठवड्यांच्या आत महाकाय फलक हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतरही फलक हटवण्यात आले नाहीत, तर त्यावर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य सिडकोला असेल, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा