लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद, ‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाच्या वादावर मंत्रिमंडळात चर्चा
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
भाजपामध्ये अंतर्गत वाद, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या मंत्र्याला कारणे दाखवा नोटीस; हरियाणात काय घडतंय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Political News : भाजपामध्ये अंतर्गत वाद, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या मंत्र्याला कारणे दाखवा नोटीस; हरियाणात काय घडतंय?
contractors in decided to stop all ongoing development works in state from March 1 if pending payments are not received
तुमच्या जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होणार! कारण काय? जाणून घ्या…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

जुलै महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे शहरांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा-स्पायनल मस्कूलर ॲट्रोफीग्रस्त रुग्णांना नायर रुग्णालयाचा दिलासा

रेल्वेसेवा विस्कळीत

कल्याण भागात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी २.४० वाजता पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे कल्याण – कसारा दिशेला जाणारी लोकल सेवा ठप्प झाली. पुढील सूचनेपर्यंत ही सेवा ठप्प असेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader