मुंबई: सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र,गेले दोन दिवस मुंबई आणि काही भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळाल्या. आज पहाटेपासून मात्र अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह संततधार आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा