मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकल सेवेवर झाला आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक अशा दोहोंवर पावसाचा परिणाम झाला आहे. पहाटे भांडुप, विक्रोळी स्टेशन या ठिकाणी पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरीचा मिलन सब-वे तसंच वरळीतल्या सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साठलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा