मुंबई : मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र असे असताना मुंबईत मात्र येत्या १ जुलैपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांतील पाणीसाठा खालावल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव जलविभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा