मुंबई : खासगी आणि सरकारी जमिनींवरील बेकायदा झोपड्यांना मोफत घरे देण्याबाबतचे राज्य सरकारचे धोरण विचित्र आहे. सरकारच्या या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी बळकावल्या गेल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत. सरकार आणि नियोजन प्राधिकरणांनी खासगी आणि सार्वजनिक जमिनींवर झोपड्या उभ्याच राहू दिल्या नसत्या आणि त्यांच्यावर वेळीच कारवाई केली असली तर मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर खासगी आणि सार्वजनिक जमिनींवरील झोपडपट्ट्यांसाठी ओळखले गेले नसते, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा