मुंबई : साधारणतः १९४७-४८ सालातील भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांचे दावे हे परस्परविरोधी असून हरवलेल्या नोंदींचा गैरवापर करण्यासाठी त्याने ही याचिका केली, असे सकृतदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले. तसेच, ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेचा दुरूपयोग असल्याचा ठपका ठेवून याचिकाकर्त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम आठ आठवड्यांमध्ये पुणेस्थित ससून रुग्णालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा