मुंबई : दीड वर्षांपूर्वी जून २०२३ मध्ये ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी येथील अंबुजवाडीतील झोपड्यांवर पाडकाम कारवाई करण्यात आली होती. या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी याचिका केली असून उच्च न्यायालयाने सोमवारी त्याची दखल घेतली. तसेच, या झोपडीधारकांच्या पुनर्वसन योजनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा