मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि नवनियुक्त सरकरच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईत विशेषतः उच्च न्यायालयापासून महापालिका मुख्यालयापर्यंतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लावलेल्या राजकीय फलकबाजीची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच, या काळात मुंबईत बेकायदा राजकीय फलक दिसणार नाहीत, अशी हमी देऊनही एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या राजकीय फलक लावले गेलेच कसे ? ही फलकबाजी केली जात असताना महापालिका अधिकारी आणि महापालिका आयुक्त काय करत होते ? असा संतप्त प्रश्नही न्यायालयाने केला. न्यायालयाला गृहित धरण्याचा हा सगळा प्रकार असल्याची उद्विग्नताही न्यायालयाने व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा