मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच महायुतीचे जागावाटप करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत. शहा यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यापासून लांब राहिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहा यांची परतताना विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आमदारांच्या संख्येहून अधिक जागा मिळाव्यात, असा पवार यांचा आग्रह आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून महायुती सत्तेवर यावी आणि त्या दृष्टीने जागावाटप होईल, त्याचबरोबर जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा