मुंबई: सामान्यांसाठी सोडतीत घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी पुनर्विकासात फक्त गृहसाठा स्वीकारण्याची उपमुख्यमंत्री व माजी गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंडळाच्या सोडतीच्या वेळी केलेली सूचना चार हजार चौरस मीटरपुढील (एक एकर) म्हाडा पुनर्विकासात अव्हेरली जाण्याची दाट शक्यता आहे. हा पुनर्विकास अव्यवहार्य ठरत असल्यामुळे अधिमूल्याचा पर्याय विकासकांना हवा आहे. गृहसाठा किंवा अधिमूल्याचा पर्याय देणारी अधिसूचना अंतिम व्हावी, असा आग्रह म्हाडाने धरला आहे. त्यामुळे एक एकरपुढील पुनर्विकासात म्हाडाला गृहसाठ्यावर पाणी सोडावे लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा