मुंबई : भारतीय पारपत्र मिळवून मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींपैकी एक जण या पारपत्राच्या आधारे परदेशात नोकरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी बेकायदेशिररित्या भारतीय नागरिकत्त्व मिळवून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही केल्याची बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी एटीएस अधिक तपास करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा