मुंबई : फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १२ हजार घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या रुपाने ९०० कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. फेब्रुवारीच्या २८ दिवसांत १२ हजारांहून अधिकची घरविक्री झाल्याने ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे.मागील दहा वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील मुंबईतील घरांच्या विक्रीचा विचार करता घरविक्री संख्या ५ ते १० हजारांच्या दरम्यान होती. मात्र २०२४ मध्ये पहिल्यांदाच घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा पार केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये १२ हजार ५५ घरांची विक्री झाली आणि यातून ८८५ कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकार मिळाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा