मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. राज्यभरातील बचतगटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १० जिल्ह्यांत आणि नंतर टप्प्याटप्प्याने ‘उमेद मॉल’ तयार करण्यात येणार आहेत. राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचाही संकल्प आहे. सध्या १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत २५ लाख लखपती दीदींची उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा