मुंबई : नवा गणवेश, नवे दप्तर, नवीन वह्यापुस्तके आणि विद्यार्थ्यांची वर्दळीने राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा गजबजल्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील सर्व शाळा शनिवार, १५ जून रोजी सुरू झाल्या. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, फुलांची आरास, सुविचारांनी सजलेले स्वागतपर फलक, विद्यार्थ्यांची गोड सुरुवात होण्यासाठी पेढे व गुलाब पुष्प वाटप करण्यात आले. बालवाडीतील चिमुकल्यांचे डोळे पाणावले होते, तर पुन्हा शाळा उघडल्यामुळे माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांसह पालकांचे घोळकेही शाळांच्या प्रवेशद्वारांवर पाहायला मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा