मुंबई : बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे राज्यामध्ये नैराश्यग्रस्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी व त्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या कॉल सेंटरवर वर्षभरात तरुणांनी सर्वाधिक दूरध्वनी केले आहेत. साधारण १८ ते ४५ वयोगटातील तरुणांनी ‘टेलिमानस’वर दूरध्वनी करून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा