मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत गेल्या ९ वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या इतिहासात १९९९ साली सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा मृत्यू गोळीबारात झाला होता. मुंबई पोलिसांकडून सुमारे १० हजारांहून अधिक अग्निशस्त्राचे परवाने देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा