मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणवासीयांनी गावची वाट धरली असून रेल्वे गाड्यांना कोकणवासियांची गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेने दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविली आहे. दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा