मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या नवीन बस समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा डिसेंबर २०२५ पर्यंत बेस्ट बसची स्वमालकीची बस सेवा बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईकरांना स्वस्तात आणि वेगवान सेवेपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टचा स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी मुंबईकरांना एकत्र करून ‘बेस्ट बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. आता मुंबईतील ३६ आमदारांनाही या अभियानात सहभागी करण्याचा मानस आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा