मुंबई : शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. त्यामुळे आता या प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जोडरस्त्याच्या संरेखनात काहीसा बदल करत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावता येतो याची चाचपणी सध्या एमएमआरडीएकडून सुरु आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा