मुंबई : पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या विक्रीयोग्य इमारतीत मराठी भाषकांना घर नाकारणे, परप्रांतीयांकडून होणारी कोंडी आदी विविध प्रश्नांना विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाट मोकळी करीत ‘आम्ही गिरगावकर’ या संघटनेने राज्यकर्त्यांना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवश्यक तो कायदा पारित करावा, अशी मागणी करणारा भलामोठा फलक गिरगाव परिसरात झळकविण्यात आला होता. मात्र तातडीने हा फलक हटविण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा