मुंबई : सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक मुंबईकर गोव्याला जातात. या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई – थिवी, पनवेल – करमळी या दरम्यान २८ विशेष फेऱ्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा