मुंबई : मध्य रेल्वेचे जाळे खूप गुंतागुंतीचे असून, मध्य रेल्वेच्या लोकलमधील गर्दीमय प्रवास जीवघेणा झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू वाढले आहे. तसेच अनेक प्रवासी धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या करतात. मात्र, मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमनने मे महिन्यात दोन प्रवाशांचे जीव वाचवले. तसेच मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मे महिन्यातील तीन संभाव्य रेल्वे अपघात टळले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा