मुंबई : वरळी जेट्टीजवळील समुद्रात कृत्रिम शैलभित्ती (रीफ) बांधण्यात आल्या असून मासे, प्रवाळांच्या वाढीसाठी त्या आवश्यक आहेत. वरळी येथे साधारण २०० कत्रिम शैलभित्ती बांधण्यात आल्या आहेत. आरपीजी फाऊंडेशनच्या माध्यमातून या भिंती पाण्यात सोडण्यात आल्या. रत्नागिरीतील जयगड येथे शैलभित्ती तयार करण्यात आल्या आहेत. सिमेंट आणि स्टीलपासून तयार केलेल्या या भिंतींवर हळूहळू शेवाळ वाढण्यास सुरुवात होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा