मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मिरवणुकीत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या सहभागी गणेशभक्तांचे किमती साहित्य चोरी गेले आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरीसाठी चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचं समोर आलं. शुक्रवारी (९ सप्टेंबर) मिरवणुकीत जवळपास ५० मोबाईल फोन, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले. त्यामुळे गणेशभक्तांना धक्का बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा