मुंबई : देशातील रब्बी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रात गतवर्षापेक्षा दहा लाख हेक्टरने वाढ झाली. तेलबियाचे क्षेत्र कमी होऊन, गव्हाची पेरणी सहा लाख हेक्टरने वाढून ३२४ लाख हेक्टरवर पोहचली. तेलबिया, कडधान्यांची हमीभावाने खरेदी न झाल्याचा परिणाम पेरणीवर दिसून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा फसली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा