मुंबई : काही बालकांमध्ये जन्मत:च व्यंग असते. त्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्यामध्ये विविध संकटांचा सामना करावा लागतो. यामध्येच जन्मत:च स्पायना बिफिडाने ग्रस्त असलेल्या बालकांमध्ये पाठीचा कणा आणि मेंदूचा विकास होत नाही. त्यामुळे बालकाच्या मेंदूमध्ये पाणी होणे, पाठीला बाक येणे, मूत्रसंस्थेमध्ये बिघाड होणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्यंगाचा सामना करावा लागतो. मात्र आता अशी बालके गर्भात असताना शस्त्रक्रिया करून त्यांचा दोष दूर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणतेही बाळ व्यंगाशिवाय जन्माला येऊ शकते, अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया लवकरच भारतामध्ये होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा