मुंबई : उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास, विद्युत वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच भारनियमन करू नये, अशा सूचना राज्याच्या उष्मालाट कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.उष्णतेच्या लाटेसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आयआयटी मुंबई यांच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी सादर केलेले संशोधनपर अहवाल, अनुभव, कार्यपद्धती, भविष्यातील नियोजन यासंबंधी चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कृती आराखडय़ाच्या माध्यमातून उष्मालाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणाव्यात याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा