मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोटी विधाने केल्याच्या आरोपाप्रकरणी आपण अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या दाव्याच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईला विलंब करण्याच्या हेतुनेच कंगना हिने त्याविरोधात याचिका केली आहे, असा दावा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. कंगनाच्या याचिकेला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र अख्तर यांनी उच्च न्यायालयात दाखल केले. त्यात त्यांनी कंगनाबाबतचा उपरोक्त दावा केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा