महाराष्ट्र विधीमंडळात राज्यसभा मतदानाच्या वेळी भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली. मतदानाच्यावेळी मी माझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवलं. ते दाखवलं नसतं तर माझ्या पक्षाकडून ६ वर्षांसाठी निलंबन होऊन माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१० जून) रात्री विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा