केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढविण्याचा संकल्प सोडला असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विकास केंद्र म्हणून साकारण्याची शिफारस निती आयोगाने केली आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या ग्रोथ हबच्या अनुषंगाने भविष्यात एमएमआरमध्ये मोठ्या संख्येने घरांची गरज भासणार आहे. त्यासाठी ग्रोथ हबमध्ये ३० लाख घरांची निर्मिती करण्याची शिफारसही निती आयोगाने केली आहे. ही ३० लाख घरांची निर्मिती कशी, कुठे, कोण आणि केव्हा करणार याचा हा आढावा….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा