मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर रॉसह इतर गुप्तचर यंत्रणांवर अपयशाचं खापरही फोडण्यात आलं. १६६ लोकांचा बळी घेणाऱ्या आणि शेकडो अन्य नागरिकांना जखमी करणाऱ्या या हल्ल्यानंतर सर्वच यंत्रणांवर कमालीचा दबाव होता. याच काळात रिसर्च अँड अनॅलिसीस विंगचे (RAW) सचिव अशोक चतुर्वेदी यांनी हा हल्ला रोखण्यातील अपयशाची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे थेट राजीनामा देऊ केला होता, अशी माहिती समोर आलीय. या हल्लाच्या इतक्या वर्षांनंतर काही सरकारी अहवालातील कागदपत्रे समोर आल्यानं याचा खुलासा झालाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा