राज्यातील भिक्षेकऱ्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील कोणत्याही सरकारने विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पावणेदोन वर्षांपूर्वी या भिक्षेकऱ्यांवरील जुन्या कायद्यात बदल करून नवा कायदा निर्माण करावा यासाठी शासनाने एक समिती गठित केली खरी, मात्र समितीने केलेल्या मसुद्यावर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाला विचारले असता, खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने हा मसुदा नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी सरकारी संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे ठरवले असून नागरिकांनाही या कायद्यावर आपले मत प्रदर्शित करता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा