मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकरण आणि दळणवळण अधिक सुकर करण्यासाठी महारेलने (एमआरआयडीसी) विविध योजना आखल्या जात आहेत. विशेष म्हणजे महारेलने अवघ्या दोन वर्षात संपूर्ण राज्यभरात ३२ रेल्वे उड्डाणपुलांची बांधणी करून ते नागरिकांच्या सेवेत उपल्बध करण्याची कामगिरी केली आहे. येत्या वर्षभरात आणखी २५ उड्डाणपुलांचे बांधकाम करण्याचेही नियोजन महारेलने केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने लवकरच मुंबईतील रे रोड येथे बांधण्यात येणारा रेल्वे उड्डाणपूल मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा