मुंबई : साम-दाम-दंड-भेद असे सारे पर्याय वापरूनही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाड्यांपुढे विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे राहिले आहे. मित्रपक्षांच्या उमेदवाराविरोधात अनेक जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. गोपाळ शेट्टी यांच्या माघारीमुळे भाजपने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाच्या बंडखोरांनी माघार न घेतल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. माहीममध्ये शिवसेनेच्या (शिंदे) सदा सरवणकर यांनीही मनसेच्या अमित ठाकरेंना आव्हान कायम ठेवले आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ, अक्कलकुव्यात हीना गावित यांचे बंडही शमलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा