मुंबई : कृषी क्षेत्रासाठी ९७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेची सहा हजार कोटी रुपयांची रक्कम वजा जाता राज्य पुरस्कृत योजना, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचा ४० टक्के वाटा आणि सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमता आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून कृषीचे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्राच्या दमदार कामगिरीचे कौतुक करण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठीची तरतूद सरासरी इतकीच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा