मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? अशी विचारणा केली. तसंच सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? असा टोलाही लगावला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा