मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसमधील प्रभावी नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपण पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले असले तरी, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. त्यांच्यामागोमाग आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा