मुंबई : राज्यातील सहा प्रमुख नद्यांच्या खोऱ्यातील पाणीवापराचा एकात्मिक जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. विपुल पाणी असलेल्या खोऱ्यांमधून अति तुटीच्या व तुटीच्या भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक आणि शहरी-निमशहरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे बंधन या आराखडय़ात घालण्यात आले आहे. त्याचबरोबर राजकीय ताकदीच्या जोरावर वाट्टेल तेथे धरण बांधण्याच्या प्रकारालाही चाप लावण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा