मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानातील तयारी जोरात सुरू असली तरी, नव्या मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम आहे. ‘मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको’ अशी ठाम भूमिका घेत भाजपने शिवसेनेने पाठवलेल्या यादीतील काही नावे फेटाळून लावली आहेत. त्यामुळे ‘आमच्या मंत्र्यांची नावेही भाजपच ठरवणार का’ असा संतप्त सवाल शिंदे गटातून उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सायंकाळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीतही चर्चा झाल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा