राज्यात मुलींची १४ वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्रत्येक वसतिगृहाची प्रवेशक्षमता २२५० इतकी असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुलींच्या वसतिगृहांची कमतरता असल्याने प्रवेशासाठी अडचण होत होती. अर्जाची संख्या भरपूर असताना जागा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे नवीन वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा