मुंबई : देशातील सर्वांत मोठे बंदर ठरणाऱ्या ‘वाढवण’लगत आणखी एक शहर वसविण्याचे नियोजन आहे. बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने १३ गावातील ३३.८८ चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १०७ गावांतील ५१२ चौ.किमी क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ आणखी एक ‘मुंबई’ वसू शकेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा