मुंबई : राज्यातील २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या सर्वच गृहप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या समितीऐवजी राज्याच्या पातळीवरील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून मंजुरी घेण्याची अनुमती देणाऱ्या केंद्रीय अधिसूचनेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय येईपर्यंत अशा गृहप्रकल्पांना केंद्रीय समितीकडूनच पर्यावरणविषयक मंजुरी घ्यावी लागणार आहे किंवा स्थगिती उठण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा