मुंबई : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १,८९५ प्रकल्प मंजूर आहेत. देशात २२,००० चा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.केंद्र सरकारच्या मदतीने देशभरात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा