मुंबई : राज्याची अर्थव्यवस्थेचे आकारमान गेल्या वर्षभरात पाच लाख कोटीने वाढून ४५ लाख ३१ हजार कोटी झाले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अर्थव्यवस्था वाढल्याने सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील आर्थिक वर्षाअखेर अर्थव्यवस्थेेचे आकारमान हे ४९ लाख कोटी होईल, असा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग लक्षात एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा पल्ला अजून दूर असल्याचेच आकडेवारी दर्शविते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा