मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याची शिफारस करणारा दुसरा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात दाखल केला आहे. परंतु, या प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा आणि प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करावा, अशी मागणी प्रकरणातील मूळ तक्रारदारांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा